Umarkhed Constituency : ‘उमरखेड मतदारसंघ’ : तरूणाई पुन्हा वळाली कॉंग्रेसकडे, ५०० पेक्षा अधिक तरूणांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Vidhan sabha election v

prasad lad with Kirit Somaiya

Umarkhed Constituency : उमरखेड : कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर, नेतृत्वावर आणि विचारावर विश्वास ठेवत उमरखेड तालुक्यातील बंदी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबी, दराटी, २०१४ आणि २०१९ साली मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या आमदारांना निवडून दिले. परंतु दोन्ही आमदार तरूणांच्या हाताला काम आणि बेरोजगारीचा टक्का कमी करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. दहा वर्षांपासून हा Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला आहे. परंतु विद्यमान आमदाराने फक्त जवळच्याच कार्यकर्त्यांचा विकास केल्याचे बोललं जात आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे तत्कालीन आमदारसोबत त्यांची सावली म्हणून राहणाऱ्या पांढऱ्या बगळ्याने मोठ्या प्रमाणात मायापुंजी जमा केल्याचीही चर्चा आहे. यामुळेच मतदारसंघातील तरूण भाजपवर नाराज होऊन तरूणांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजत आहे.

उमरखेड मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच  Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

भाजप समर्थकांचा कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी फुलसावंगी येथील भाजप समर्थकांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच Umarkhed Assembly Constituency : मतदारसंघातील तरूणांनी भाजपच्या विरोधात खदखद तसेच पांढऱ्या बगळ्याने भ्रष्टाचारात घेतलेल्या गगनभरारीचा परीणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षात मोठी मरगळ आल्याचे दिसून आले. परंतु मतदारसंघात कॉंग्रेसला पुन्हा जिवंत करण्यात साहेबराव कांबळे यांनी काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या फौजा तयार केल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून तातू भाऊ देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रामभाऊ देवसरकर, दत्तारावजी शिंदे, गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव कांबळे यांनी मेहनत घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तरूणाई कॉंग्रेसकडे ओढली जात आहे. यामुळे मतदारसंघाला नव संजीवनी मिळाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.